महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू

174

प्रतिनिधी मुंबई …

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू, राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेची बाब .